गरज संपली की विचारांना डावलणारी मानसं, ही फक्त स्वार्थासाठी जवळ येतात ......... परंतु विचारांनी विचारांशी बांधलेली माणसं, निस्वार्थीपणे संकटात सुद्धा जवळ येतात........ आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही...... त्याचा गंध आपोआप सर्वदूर पसरत जातो.............!!!!!
No comments:
Post a Comment