यश खूप दूर आहे असं आपल्याला जेव्हा वाटते---- तेव्हा ते खूप जवळही असू शकते . जेव्हा तू प्रतिकूल परीस्थितिशी झगडत असशील तेव्हा खरेच प्रयत्न करणे मात्र सोडू नकोस------प्रयात्नानीच तूला थकवा येईल तेव्हा थोडा विसावा घे ,पण माघार हेऊ नकोस अजिबात ----येणाऱ्या सर्व आव्हानासाठी सज्ज रहा , त्यांना खंभीर मनाने सामोरे जा
ऐरण झालास तर घाव सोस -------
हातोडा झालास तर घाव घाल--------- !!!!!!!!! DR.A.P.J.ABDUL KALAM
ऐरण झालास तर घाव सोस -------
हातोडा झालास तर घाव घाल--------- !!!!!!!!! DR.A.P.J.ABDUL KALAM
No comments:
Post a Comment