Thursday 15 October 2015

 यश खूप दूर आहे असं आपल्याला जेव्हा वाटते---- तेव्हा ते खूप जवळही असू शकते . जेव्हा तू प्रतिकूल परीस्थितिशी झगडत असशील तेव्हा खरेच प्रयत्न  करणे मात्र  सोडू नकोस------प्रयात्नानीच  तूला थकवा  येईल  तेव्हा थोडा विसावा घे ,पण माघार हेऊ नकोस अजिबात   ----येणाऱ्या सर्व आव्हानासाठी सज्ज रहा , त्यांना खंभीर मनाने सामोरे जा
 ऐरण झालास तर घाव  सोस -------
हातोडा झालास तर घाव घाल--------- !!!!!!!!!   DR.A.P.J.ABDUL KALAM


No comments:

Post a Comment