Sunday 4 October 2015

  1. अंधार आहे म्हणून रडत बसू नका, आणि उजेड पडण्याची प्रतीक्षा करू नका, अंधारा सारख्या संकटाला दोष देत बसण्या ऐवजी एक ज्योत पेटवण्याचे धाडस दाखवले तरच अंधार दूर होईल. ती ज्योत पेटवण्याचे मात्र धाडस दाखवा,धाडस दाखवा,

  2. आपण आयुष्यात कोण बनायचं हे आपणच ठरवायचं आहे इतिहास आपल्याला दिशा दाखवत असतो, भविष्य आपल्याला खुणावत असत, मग उरल काय ? तर वर्तमान !! तो तर आपल्याच मुठीत बंद असतो . मग त्याचा पुरेपूर उपयोग नको का करून घ्यायला




  3. देवाने तुमच्याकडून एखादी गोष्ट हिरावून घेतली असेल तर त्याचाबद्दल नाराज होऊ नका. लक्षात ठेवा की देवाने तुमचे हात रिकामे ठेवलेले असतात ,तुम्ही इतरांना अधिक काही चांगले देण्यासाठी !!!!

  4. गौतम बूध्द जी को किसिने एक बार पुछा "आप ,इतने महान होकर ,नीचे क्यों बैठते हो? बुध्द जी ने कहा " नीचे बैठने वाले को कभी भी गिरने का डर नही होता"इसिलिए दोस्तो ,हम कहि भी रहो लेकिन अपने विचारों से अपना स्थान निश्चित होता है !!!!!


  5. तुम्ही स्वतः वर विश्वास ठेवा ,म्हणजे दुसऱ्या वरही विश्वास ठेवा ,असे तुम्हाला सांगावे लागणार नाही !!!

  6. विजेता कधीच पळून जात नाही आणि पळून जाणारे कधीच विजेते होत नाहीत ,काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील याची वाट पाहू नका ,त्यासाठी संर्घष करा आणि त्या गोष्टी घडवून आणा !!! जीवनात नेहमी लढत रहा ,रडत नको

  7. अभिमानाचा त्याग करणारा माणूस लोकांच्या प्रेमास पात्र होतो . राग सोडलेल्याला दुःख होत नाही. अभिलाषा सोडलेला माणूस श्रीमंत होतो व लोभ सोडलेला खरा सुखी होतो.

  8. माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो, दुस-रयाच्या चुकांसाठी सरळ न्यायाधीश बनतो , जिंकलेल्या क्षणी हरलेल्या प्रतिस्पर्ध्यांना कमी
    लेखणारे भरपूर आहेत पण हरलेल्या क्षणी पाठीशी उभे राहणारे किती, यावरून माणसाची श्रीमंती कळते....तुमच्या पाठीशी किती जन आहेत हे मोजण्यापेक्षा
    तुम्ही किती जनाच्या पाठीशी आहात याला अधिक मह्त्व आहे !!!!!!!!!!!!!

No comments:

Post a Comment