- अंधार आहे म्हणून रडत बसू नका, आणि उजेड पडण्याची प्रतीक्षा करू नका, अंधारा सारख्या संकटाला दोष देत बसण्या ऐवजी एक ज्योत पेटवण्याचे धाडस दाखवले तरच अंधार दूर होईल. ती ज्योत पेटवण्याचे मात्र धाडस दाखवा,धाडस दाखवा,
- माणूस स्वतःच्या चुकांसाठी उत्तम वकील असतो, दुस-रयाच्या चुकांसाठी सरळ न्यायाधीश बनतो , जिंकलेल्या क्षणी हरलेल्या प्रतिस्पर्ध्यांना कमी
लेखणारे भरपूर आहेत पण हरलेल्या क्षणी पाठीशी उभे राहणारे किती, यावरून माणसाची श्रीमंती कळते....तुमच्या पाठीशी किती जन आहेत हे मोजण्यापेक्षा
तुम्ही किती जनाच्या पाठीशी आहात याला अधिक मह्त्व आहे !!!!!!!!!!!!!
Sunday 4 October 2015
Subscribe to:
Post Comments (Atom)